20 वर्षापासून साताऱ्यात काँग्रेसचा झेंडा गायब, पण दांडा शाबूत
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा एकेकाळचा काँग्रेसचा अभेद्य गड. या जिल्ह्यानं काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा सुवर्णकाळ पाहिला. परंतु, मागील २० वर्षांपासून जिल्ह्यातून काँग्रेसचं चिन्हच गायब झालं आहे. त्यामुळं काँग्रेसजनांना मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणावं लागत आहे. झेंडा मित्र पक्षाचा असला तरी त्या झेंड्याला दांडा मात्र काँग्रेसचाच दिसतोय. उदयनराजेंच्या अपक्ष उमेदवारीनं काँग्रेस उमेदवाराचा पराभव सातारा लोकसभेच्या … Read more