मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गतिमानता पंधरवडा; लाभ घेण्याचे आवाहन

Satara News 20 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या उ‌द्योग विभागामार्फत ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (सीएमईजीपी) योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि. ३० डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या गतिमानता पंधरवड्याचा लाभ नवउद्योजकांनी नवीन उद्योग, अस्तित्वातील उद्योगांचे विस्तारीकरण आदींसाठी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ. सु. दंडगव्हाळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या संकल्पनेनुसार १७ … Read more