‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला चांदवडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रा वाई तालुक्यात सुरु आहे. चांदवडी येथे या यात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने चांदवडी गावातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांबरोबर राज्य शासनाच्या योजनांचे लाभ, सेवा, प्रमाणपत्रे, दाखले वाटप करण्यात आले. … Read more