सातारा जिल्हयातील 400 वर्षांपूर्वीच्या ‘या’ देवस्थानला मिळाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

Satara News 20240114 112027 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील ऐतिहासिक सातारा भागात असलेल्या ऐतिहासिक खंडोबा मंदिराचा पुरातत्व विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जीर्णोद्धार केला जात आहे. दरम्यान, सातारा गावाच्या अंतर्गत ९ किलोमीटर अंतरावरील कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानास “क” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेतून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे … Read more

केंद्र सरकारच्या कामामुळे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

Ajay Kumar Mishra News 20240109 211738 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत, अशा वंचित लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. खटाव तालुक्यातील गोरेगाव (वांगी) येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा … Read more

समन्वयाने काम करुन लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठक आज घेण्यात … Read more

महाराष्ट्राबाहेरील केंद्रीय कर्मचाऱ्यांना उदयनराजेंनी दिली गुड न्युज, शिवजयंतीची देखील मिळणार ऐच्छिक सुट्टी

Satara News 20231226 062038 0000 1 jpg

सातारा प्रतिनिधी | ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा (शिवजयंती) समावेश केल्याबद्दल साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्राबाहेर कार्यरत असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी मिळणार आहे. वर्षातून मिळतात 2 ऐच्छिक सुट्ट्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दुसर्‍या परिशिष्ट सूचीमध्येही ऐच्छिक रजा मिळणार आहेत. परिशिष्टाच्या दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना … Read more

विकसित भारत संकल्प यात्रा 100 टक्के यशस्वी करा – सहसचिव अनिता शहा अकेला

Satara News 15 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन, केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शहा अकेला यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या सातारा जिल्ह्यातील सुरु असलेल्या अंमलबजावणीचा आढावा श्रीमती शहा अकेला यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या 274 ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमात 29 हजाराहून नागरिकांचा सहभाग

Satara News

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २७४ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात २९ हजार २८८ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत … Read more

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती

Satara Bharat Sankalp Yatra News jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे २४ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या यात्रेस आज कराड तालुक्यातील कोणेगाव … Read more

केंद्र सरकारच्या इथेनॉल अन् कांद्याबाबतच्या निर्णय विरोधात ‘बळीराजा’ आक्रमक

Baliraja Farmers Association jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला बंदी घालण्याचा नुकताच एक निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे आणि साखर व कांदा निर्यात बंदीमुळे साखर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही त्यामुळे तेही शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात आज कराड येथील तहसील कार्यालय येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन … Read more

निरा – देवधरच्या 3591.46 कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मान्यता : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Nira Deodhar Project News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रतील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा निरा-देवधर प्रकल्पाचा प्रश्नाबाबत सातत्याच्या पाठपुरावा केल्यामुळे हा मार्गी लागला आहे. केंद्र शासनाने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या अंतिम गुंतवणूक स्पष्टतेस मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता खंडाळा, फलटण, भोर, माळशिरस भागांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. खा. रणजितसिंह नाईक … Read more

1 रुपयांत पिक विमा घेण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंतच मुदत; जिल्हा कृषी अधीक्षक फरांदेंची महत्वाची माहिती

Bhagyashree Farande News

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी खरीप हंगामासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरु केली आहे. या योजनेत ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. सातारा जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती … Read more