समन्वयाने काम करुन लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठक आज घेण्यात … Read more