शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : डॉ. पी. जी. पाटील

20240324 104339 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव, ता. सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठक (दि. 22) उत्साहात पार पडली. बैठकीत “आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंधारणावर भर द्यावा,” असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी … Read more

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सेंद्रिय शेती करावी : विकास बंडगर

Satara News 2024 03 19T162926.904 jpg

सातारा प्रतिनिधी । बोरगाव कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यावतीने नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख, कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेत भाग घ्यावा जेणेकरून उत्पादित शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थ … Read more