‘रयत क्रांति’च्या आंदोलनाची दखल; बोंबाळवाडी तलावात पाणी

20240111 122143 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील बोबाळवाडी तलावामध्ये पाणी शिल्लक नसल्याने शामगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाळत चालली होती. चार दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव मधील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा प्रकल्प अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता दादा नरवडे यांना निवेदन देत पाणी सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेंभू प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी तलावामध्ये … Read more