पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याबाबत डॉ. अतुल भोसलेंच्या सूचना

karad News 6

कराड प्रतिनिधी । कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. कराडमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने कराड परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता … Read more

साताऱ्यात पृथ्वीराजबाबांनी पत्रकार परिषद घेत साधला फडणवीस, मोदी अन् RSS वर निशाणा; म्हणाले…

Satara News 2

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि ‘आरएसएस’वर निशाणा साधला. फडणवीस यांनी भाजपच्या पुण्यातील अधिवेशनात केल्या टिकेवरून फडणवीसांवर निशाणा साधला. “गृहमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या तोंडी ठोकाठोकीची भाषा शोभत नाही. त्यांना थोडीजरी लाजलज्जा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.’पैशाचा वापर, सत्तेचा … Read more

विशाळगडावरील अतिक्रमण मोहिमेबाबत खासदार उदयनराजे थेटच बोलले; म्हणाले, उद्या कुणीही…

Udayanaraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी दि. 14 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घडलेल्या प्रकाराबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे. ‘विशाळगडासंदर्भात काय घडले?, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जितके गड – … Read more

साताऱ्यात कार्यक्रमावेळी उदयनराजे भलतचं बोलून गेले; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने औरंगजेबाचा…

Satara News 20240719 221454 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. उद्या म्हणजेच शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. आज प्रदर्शनाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंचा गोंधळ उडाल्याचे … Read more

जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हेच BJP अन् RSS चं धोरण; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Prithviraj Chavan News

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये हिंसाचाराची घटना घडली. या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली होती. प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगला वादामध्ये आला आहे. या सर्व प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. “राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता … Read more

शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल; बैठकीतून सातारा जिल्ह्यासह वाई मतदार संघाचा घेणार आढावा

Satara News 70

सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्यात आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयात पवार दाखल झाले असून या बैठकीत सातारा जिल्हयाचा ते आढावा घेणार आहेत. वाई विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील हे अजित … Read more

बच्चू कडूंचा विधान सभेसाठीचा पहिला उमेदवार ठरला; सातारा जिल्ह्यातून ‘या’ नेत्याला दिली संधी

Satara News 65

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. आता विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पक्षात प्रहार संघटना देखील मागे नाही. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार हे लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक बाणा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी महायुती सरकारमध्ये असतानाही भाजपसह, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात विधानसभा … Read more

पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा आणि जावळी तालुक्यात प्रतिवर्षी पावसाळी पर्यटन प्रारंभ होतो. भांबवली, वजराई, ठोसेघर आदी धबधबे पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते; मात्र गोंधळ आणि हुल्लडबाजी यांमुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात.अशा पर्यटनस्थळी पर्यटनास बंदी करण्यात आली आहे; मात्र त्याचा परिणाम स्थानिक भूमीपुत्रांच्या उद्योग-व्यवसायावर होऊन त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. स्थानिकांचे हाल होऊ नयेत; त्यांचा चरितार्थ सुरळीत … Read more

केंद्रातील BJP सरकार बदलाबाबत कराडात ‘शेकाप’च्या जयंत पाटलांचे मोठे विधान; थेट तारीखचं सांगून टाकली

Karad News 20240715 222620 0000 scaled

कराड प्रतिनिधी | केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे. त्यानंतर दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील. मी इंडिया आघाडीचा सदस्य आहे म्हणून सांगतोय, असे सूचक विधान शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज कराडात केले. कराड येथे आज एका कार्यक्रमास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती … Read more

राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी…; कराडात आ. सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

Karad News 23

कराड प्रतिनिधी । विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी “राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणाने केले जातील. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा प्रयत्न या आमदारकीच्या माध्यमातून करू,” असे महत्वाचे … Read more

साताऱ्यात भाजप जिल्हा कार्यालयात झळकले दोन्ही राजेंचे फोटो

Satara News 20240714 103221 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले आहेत. उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यामध्ये वाद पेटला असताना अशात दोन्ही राजेंचे फोटो लावण्यात आल्याने त्यांच्या या फोटोंची चर्चा सद्या सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना, विसावा नाका येथे भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात … Read more

ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपची घसरगुंडी; भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा

Karad News 20240714 093525 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांच्या बरोबर असते. त्यांनाच महाराष्ट्र सर्वाधिक जागा मिळतात. शिवसेना होती तेव्हा त्यांना २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता ठाकरेंची शिवसेना नसल्याने ते आता ९ जागांवर घसरले आहेत. शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपाची घसरगुंडी झाल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर … Read more