‘उदयनराजे तब्बेत कशी आहे’, रामराजेंकडून विचारपूस, नेमकं घडलं काय?

20240118 142009 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल सातारा जिल्हा दौरा पार पडला. त्यांनी कराड अन् फलटणमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावली. एवढंच नाही तर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फडणवीसांचा जिल्हा दौरा हा तसा महत्वाचाच मानला जात होता. कारण या दौऱ्यावेळी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवाराची चाचपणी व घोषणा … Read more

अन् देवेंद्र फडणविसांनी केलं ‘निरा देवघर’च्या बंदिस्त नलिका कालव्याचे भूमिपूजन

Satara News 20240118 082928 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निरा-देवघरच्या उजवा मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिका कालवा आणि निरा देवघर प्रकल्पामधून 0.93 टी.एम.सी. पाणी धोम बलकवडी प्रकल्पामध्ये टाकण्याच्या कामाचे बुधवारी शुभारंभ व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. काळज ता. फलटण येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार … Read more

मोकाट रेड्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांनी डागली ठाकरे-राऊतांवर टीकेची तोफ

Karad News 20240117 162234 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंबईत झालेल्या महा पत्रकार परिषदेचा उल्लेख टाळून कराडमधील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची योजना इथल्या कार्यक्रमात असेल तर सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे – राऊतांचा समाचार घेतला. फडणवीसांची ठाकरे-राऊतांवर टोलेबाजी कराड येथे एका … Read more

फडणवीस साहेब ‘आता राज्याचा कासरा हातात धरा’, खा. उदयनराजेंचं मोठं विधान

Karad News 20240117 150905 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या राज्यात विविध राजकीय कार्यक्रमातून राजकीय नेतेमंडळी अनेक महत्वाची विधाने करीत आहेत. दरम्यान, आज कराड येथे आज 17 जानेवारी रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मोठं वक्तव्यं केलं आहे. ‘ज्याप्रकारे आज … Read more

राम मंदिर प्रतिष्ठापना हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय? पृथ्वीराजबाबांचा मोदींना थेट सवाल

Karad News 20240114 195220 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घराणेशाहीच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्याच व्यापसीठावर घराणेशाही असलेले किती लोक बसले आहेत ते त्यांनी पाहावं. अनुराग ठाकूर कोण आहेत? अमित शाहांची मुलं कशी अ‍ॅडजस्ट झाली. घराणेशाहीचं नाव घेऊन फक्त गांधी घराण्याला टार्गेट करण्याशिवाय मोदी काही … Read more

साताऱ्यात उद्या महायुतीचा मेळावा; नेत्यांनी लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

Satara News 20240113 112611 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांची महत्वाची बैठक काल साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यामध्ये उद्या साताऱ्यात होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरविण्यात आले.बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. सातारा शहरात उद्या दि. १४ जानेवारी … Read more

पुण्यात बैठकीत अजितदादा अन् उदयनराजे एकत्र; सातारा जिल्हयातील विषयावर झाली चर्चा

Political News 20240112 104539 0000 jpg

कराड प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर उदयनराजे-अजित पवार यांच्यातील द्वंद साताऱ्यासह सबंध राज्याने पाहिले. अलिकडच्या काही वर्षात अधूनमधून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि टोमणेबाजीही पाहायला मिळत होती. मात्र, गुरूवारी पुण्यात दोघांमधील ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दोघांच्यात सातारा जिल्हयातील अनेक राजकीय विषयावर चर्चा देखील झाली. पुणे विभागाची राज्यस्तरीय … Read more

केंद्र सरकारच्या कामामुळे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

Ajay Kumar Mishra News 20240109 211738 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत, अशा वंचित लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. खटाव तालुक्यातील गोरेगाव (वांगी) येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा … Read more

साताऱ्यात ‘मशिद परिचय’ उपक्रमात घेतला शिवेंद्रसिंहराजेंसह उदयनराजेंनी सहभाग

Satara News 20240108 193124 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा बैतुलमाल कमिटीच्‍या वतीने रविवारी शाही मशिदमध्‍ये आयोजित केलेल्‍या मशिद परिचय उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सहभाग नोंदवला. यानंतर त्‍यांनाही मशिद व त्‍या ठिकाणच्‍या नित्‍यक्रमाची माहिती देण्‍यात आली. सांप्रदायिक सद्‌भावना जोपासली जावी, स्‍नेहभाव वाढीस लागावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्‍याचा निर्णय शहरातील मुस्लिम … Read more

विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी 5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Karad News 20240108 161551 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विद्यानगर – सैदापूर, ता. कराड येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून … Read more

नरेंद्र मोदी हे देशाला समर्पित आयुष्य देणारे पंतप्रधान : डॉ. भारती पवार

Karad News 16 jpg

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. जगात २२० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले असून, नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने भारताला समर्पित आयुष्य देणारा पंतप्रधान लाभला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व … Read more

गावकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम : अजय कुमार मिश्रा

Satara News 49 jpg

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत यात्रेचे ग्रामीण भागात आयोजन केले जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शनिवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक … Read more