नवीन विहिरीस शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये; बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Farmar News 20240909 104810 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यानुसार आता राज्य शासनाने अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती मौजना निकषात सुधारणा केली आहे. त्यामुळे नवीन सिंचन विहिरीस चार लाख आणि दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. राज्य तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. काही योजना या १०० … Read more