राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांचे महत्वाचे विधान

Prithviraj Chavan News 20240115 101822 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेची आज मणिपूरमधून सुरुवात होत आहे. ही न्याय यात्रा देशात अन्यायाविरोधात एक लोकचळवळ उभा करेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सातारा येथे भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टिकरचे अनावरण करण्यात आले. ते पुढं म्हणाले की, राहुल गांधींची … Read more