‘आयटक’च्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केल्या ‘या’ 7 मुख्य मागण्या

Satara News 5 1

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. दीड हजार रुपये मानधनवाढीचेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने २८ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २४ हजार रुपये मानधन देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत शालेय पोषण आहार … Read more