सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

Satara News 20240905 163200 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली आहे. ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, … Read more

नवमतदारांच्या नोंदणीत सातारा जिल्हा अव्वलस्थानी, दोन वर्षांत 2 लाख 6 हजार मतदारांची नोंदणी

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. काही पात्र उमेदवाराचे नावाने वगळले जाणार नाही, तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून, 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात … Read more

बच्चू कडूंचा विधान सभेसाठीचा पहिला उमेदवार ठरला; सातारा जिल्ह्यातून ‘या’ नेत्याला दिली संधी

Satara News 65

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. आता विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पक्षात प्रहार संघटना देखील मागे नाही. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार हे लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक बाणा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी महायुती सरकारमध्ये असतानाही भाजपसह, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात विधानसभा … Read more

माणमधील कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीबाबत ‘प्रहार’च्या बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा

Man News 20240130 100006 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे आमदार बच्चू कडू यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. अपंग, दिव्यांग विधवा बांधव सहभागी झाले होते. या सभेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहार माण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 … Read more

…तर मी निवडणूकच लढणार नाही; BJP आमदार जयकुमार गोरेंची भर कार्यक्रमातच घोषणा

Jayakumar Gore jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुक लढवण्यापासून ते उमेदवार उभा करण्यावरून महाविकास आघाडी व युती सरकारमधील नेत्याकडून घोषणा केल्या जात आहेत. अशीच एक महत्वाची घोषणा माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर आता त्यांनी एका कार्यक्रमात अजून एक घोषणा केली आहे. जोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे … Read more