‘अमृत’च्या योजनांबाबत अस्मिता बाजी यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाल्या की…

Satara News 20240116 160621 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अमृतच्या संचालिका तथा विभागीय पालक अधिकारी अस्मिता बाजी यांनी केले. सातारा येथे नुकताच संवाद मेळावा पार पडला. त्या म्हणाल्या, ‘राज्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या … Read more