महायुती आमच्यामुळे झाल्याचे सांगत आठवले गटाच्या अशोक गायकवाडांनी दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 16T162302.424 jpg

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात महायुतीतून खा. उदयनराजे भोसले यांना लोकसभेची खासदारकीची उमेदवारी देण्यात यावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात असताना साताऱ्यातील ‘रिपाइं’ आठवले गटाकडून महायुतीला इशारा देण्यात आला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खा. उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिली तर ‘रिपाइं’ला … Read more

महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’न केला दावा

Madha Lok Sabha 2024 20240308 082045 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि बंडखोरी झाली होती. तरीही आम्ही ८३ हजार मते घेतली. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. नाहीतर आताच्या निवडणुकीत आम्हाला कोणी गृहित धरु नये,’ अशी स्पष्ट भूमिका ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जाहीर केली. … Read more