राज्याचे 3 वर्षांचे कृषी पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातील 11 शेतजकऱ्याचा सन्मान

Satara News 2024 02 24T144226.661 jpg

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. शुक्रवारी राज़्य शासनाने २०२० ते २०२२ या तीन वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. यामध्ये माण, खंडाळा, वाई आणि फलटण तालुक्यातील प्रत्येकी दोघां शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार मिळाला आहे. कृषी, कृषी संलग्न … Read more