जनावरे वाहतूक करणारा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फोडला

Satara News 20240901 084112 0000

सातारा प्रतिनिधी | जालना येथून अंगापूर येथे गोशाळेस जनावरे घेऊन जाणारे ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाढे फाटा ते खेड फाटा दरम्यान अडवले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एका ट्रकची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अंगापूर येथे असणार्‍या गोशाळेस जालना येथून जनावरे आणण्यात आली होती. यात एकूण पाच ट्रक होते. त्यातील … Read more

वाघजाईवाडीत भिंत खचून 2 जनावरे मृत्युमुखी; पाटण प्रशासनाचा तात्काळ मदतीचा हात

Patan News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतराजीत धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस मुसळधार सुरू असल्याने कोयना धरणात आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, पाटण तालुक्यात कुठे अंगणवाडीची तर कुठे घराच्या इमारतिची पडझड होत असल्याच्या घटना घडत आहेत. पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी येथील गणपत खाशाबा पवार यांच्या जनावरांच्या शेडची भिंत पावसामुळे … Read more

पावसाळ्यातील जनावरांच्या उध्दभवणाऱ्या आजारांबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘पशुसंवर्धन’कडून महत्वाचे आवाहन

Satara News 51

सातारा प्रतिनिधी । वातावरण बदल, पावसाचे पाणी व पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण न केल्यामुळे घटसर्प, फऱ्या, पीपीआर व आदी रोगांची जनावरांना लागण होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे माशा, डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. मात्र, जनावरांना आजाराची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांचे लसीकरण व उपचार करून घेणे आवश्यक आहे. घटसर्प, फऱ्या या आजारांची लागण होऊ नये म्हणून … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, मृत शेळी घेऊन जाताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद

Patan News 20240628 070941 0000

पाटण प्रतिनिधी | भरदिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जनावरांच्या कळपातील शेळी ठार झाली. पाटण तालुक्यातील महिंद धरणाच्या परिसरात गुरुवारी ही घटना घडली. चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे महिंद परिसरात सध्या बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, मृत शेळी घेऊन जाताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिंद धरणाच्या परिसरातील सदुवर्पेवाडी येथील सुभाष सखाराम शेलार … Read more

आता जनावरांना इअर टॅगिंग असेल तरच त्यांची खरेदी-विक्री करता येणार

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ … Read more

कराड उत्तरेतील ‘या’ गावात भीषण पाणी टंचाई; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Karad News 5

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने … Read more

पशुपालकांनी जनावरांची नोंद पशुधन प्रणालीवर करून घ्यावी : डॉ. दिनकर बोडरे

Satara News 20240511 165615 0000

कराड प्रतिनिधी | राज्यातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग आणि त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांची नोंद प्रणालीवर करून घ्यावी, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे. याबाबत डॉ. बोडरे यांनी हॅलो महाराष्ट्र शी नुकताच संवाद साधला. यावेळी … Read more

पुढील वर्षातील संभाव्य टंचाई रोखण्यासाठी आत्तापासूनच उपाय योजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती करावी. तसेच पाणी, चारा टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करुन आत्तापासूनच उपाययोजना सुरु करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आज पाणी, चारा टंचाईबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डुडी … Read more