केंद्र अन् राज्य घरकुलात सातारा विभागात प्रथम, 7 तालुकेही ठरले सर्वोत्कृष्ट

Satara News 20240227 044734 0000 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने पक्का निवारा नसणाऱ्या विविध समुहातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. ही घरकुल योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी पुरस्कारही दिला जातो. तर अमृत महा आवास अभियान ग्रामीण २०२२-२३ सुरू करण्यात आलेले आहे. याचा विभागस्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे विभागात सातारा … Read more