यशवंतराव चव्हाण यांच्या भारतरत्न पुरस्काराची अजितदादा गटाच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

Satara News 2024 03 05T113022.506 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी साताऱ्यात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली. साताऱ्यात अमित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या … Read more