अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने काळजी घेणारा एकमेव कारखाना : डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके

Satara News 20240613 081527 0000

सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने काळजी घेणारा एकमेव कारखाना आहे, असे मत पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील माती व पाणी चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी व्यक्त केले. शेंद्रे (ता. सातारा) … Read more