लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी पिकाचे गव्यांकडून मोठे नुकसान

Mahabaleshwar News 20240117 055148 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्र्वर येथील लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीवर गव्याच्या कळपाने धुडगूस घतला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात रानगव्यांची संख्या मोठ्या वाढू लागली आहे. या गव्यांच्या उपद्रवामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेती धोक्यात आली आहे. हातातोंडाला आलेली स्ट्रॉबेरी आता ऐन हंगामात आली आहे. … Read more

जिल्ह्यातील 90 हजार शेतकरी कृषी विभागाच्या योजनेसाठी झाले पात्र

Farmer News 20240109 204006 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे. तरीही जिल्ह्यातील हजारो शेतकरी ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणापासून दूर राहिल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. यासाठी राज्य कृषी विभागाने सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जात असलेल्या … Read more

जिल्ह्यात पडला अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग

Rain News 20240109 140434 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तर कराडला दुपारी अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात … Read more

शामगावला टेंभूचे पाणी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू; सचिन नलवडेंचा इशारा

Karad News 17 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोम्बाळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइनद्वारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. परंतु टेम्भू योजनेचे पाणी बोबळवाड़ी तलावात सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे. या कारणाने आज रयत क्रांती संघट्नेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे … Read more

15 कारखान्यांनी केली 30 लाख 70 हजार क्विंटल साखर उत्पादीत

Satara News 45 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा ऊस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. दरम्यान, यंदा ऊस गळीत हंगामाने गती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व 15 कारखान्यांनी मिळून 34,63,057 टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी 30,70,340 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 8.83 टक्के आहे. … Read more

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो 5 जानेवारीपर्यंत अर्ज करा : भाग्यश्री फरांदे

Satara News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे जानेवारी 2024 मध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला लाभार्थी यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. दरवर्षी … Read more

नैसर्गिकरित्या उत्पादित कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : जितेंद्र डुडी

Satara News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात नुकतीच ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे काम कृषी विभागाने करावे; त्यांनी नैसर्गिकरित्या उत्पादित केलेल्या कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन … Read more

टेंभू सुधारित योजनेमुळे 41 हजार 003 हेक्टर क्षेत्राला पाणी; सातारासह ‘या’ जिल्ह्यातील गावांना होणार फायदा

Tembu Revised Scheme News jpg

सातारा प्रतिनिधी । आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला. महत्वकांशी असलेल्या या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ७ हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाकडून हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र … Read more

राहुरी विद्यापीठ – सातारा जिल्हा बॅंकेत झाला ‘हा’ महत्वाचा सामंजस्य करार

Satara News 12 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा बॅंकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ऊस पिकाचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 6 हजार तरुण शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन वाढ करण्याची चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व जिल्हा बँकेत या संदर्भात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, आ. बाळासाहेब पाटील, … Read more

लोणंदला आज कांदा लिलाव बंद राहणार, नेमकं कारण काय?

Lonanda Onion News jpg

सातारा प्रतिनिधी । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गुरुवारी कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. लोणंद … Read more

कराड दक्षिणेतील महत्वाच्या ‘या’ प्रकल्पाला उपमुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’!

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । येवती – म्हासोली मध्यम प्रकल्पातून कराड दक्षिणमधील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरित करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात होती. भाजपा सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असता, त्यांनी या महत्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला … Read more

Satara News : साताऱ्यात मान्सून ‘इतक्या’ टक्केच बरसला, दुष्काळ बनला गंभीर

Satara News 20231121 150327 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला यंदा वरूणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने त्याचा पिकांना चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या ४ महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस सातारा जिल्ह्यात बरसला असून त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून शेतकरी हवालदिल … Read more