जिल्ह्यातील जलप्रकल्प, तलाव होणार गाळमुक्त : गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांना शासनाकडून मंजुरी

Satara News 14

सातारा प्रतिनिधी । पावसाने यंदाच्या वर्षी ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली असताना मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने धरण आणि छोट्या-मोठ्या जलाशयांतील गाळ काढण्याची मोहिमी हाती घेतली आहे. त्यानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेतून ११.८४ लाख घनमीटर आणि लोकसहभागातून ४.५० लाख घनमीटर गाळ … Read more

सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाच्या बैठकीत 2 टीएमसी पाण्यास मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळवत आ. महेश शिंदेंनी केला भन्नाट डान्स

MLA Mahesh Shinde News

सातारा प्रतिनिधी । वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळावे यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ गेली 7 दिवसांपासून उपोषनास बसले होते. त्याच्या उपोषणस्थळी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली. तसेच काल सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदामंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील … Read more

खा. उदयनराजेंनी घेतली वेटणे – रणसिंगवाडीतील उपोषणकर्त्यांची भेट; उपोषणस्थळावरूनच केला थेट फडणवीसांना फोन…

Udayanraje Bhosale Visited Hunger Strike News

सातारा प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होणेबाबत गेली 7 दिवसांपासून येथील ग्रामस्थांकडून उपोषण केले जात आहे. दरम्यान, चालू असलेल्या आमरण उपोषणाला खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच भेट दिली व आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपोषणस्थळावरून थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर!; ‘या’ योजनेसाठी मिळणार 75 टक्के अनुदान

Satara Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन अशा शेती अवजारे खरेदी, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध अशा योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. अशाच एक योजनेसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियाच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी … Read more