जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ‘इतकी’ आहे प्रतिदिन गाळप क्षमता
सातारा प्रतिनिधी । चालू वर्षी सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती आणि ऊस तोडणी यंत्रणेच्या अपुरेपणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रतिदिन ९० हजार ४५० मे टन गाळप क्षमता असताना सद्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रती दीन … Read more