पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याची आवक कमी झाली आहे. कराड आणि पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 15.17 टीएमसी झाला असून, सुमारे 14.41 टक्के धरण भरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोयना … Read more

जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात आहे ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहेत. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यात … Read more

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद

Dam News 20240603 120429 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. गत वर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. … Read more

कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला झाली सुरुवात, 15 जुलैपर्यंत पुरेल ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणाचं … Read more

कोयना धरणातून वीज निर्मितीपेक्षा सिंचनासाठी पाण्याचा जास्त वापर

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. अशात कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सध्या ‘इतके’ TMC आहे पाणी

Koyna News

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा मे महिना अखेर कमी झाला असून तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही पाणी पुरेल असता अंदाज आहे. कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद … Read more

‘नीरा’ कालव्याच्या आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधींनी घेतली कार्यकारी संचालकांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । नीरा उजवा कालव्याचे अपूर्ण राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी फलटणसह सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी नुकतीच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला असंतोष व तक्रारीचा पाढा वाचून दाखवलाआणि सिंचन आवर्तन त्वरित सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आमदार दीपक चव्‍हाण, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव … Read more

कोयना धरणाच्या नदी विमोचकातून 500 क्युसेक विसर्ग कमी

Patan News

पाटण प्रतिनिधी । सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे सोमवार दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता नदी विमोचक (स्ल्यूस गेट) द्वारे होणारा एक हजार क्युसेक विसर्ग कमी करून ५०० क्युसेक करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक विसर्ग असा एकूण २६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून … Read more

एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाणार!

Water News 20240520 084117 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून एकंबे गावची ओळख आहे. या नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यातून परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला. भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला … Read more

अन् पाणी प्रश्नासाठी सुरु केलेले उपोषण पुसेसावळीतील ग्रामस्थांनी घेतले मागे

Pusesavali News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पुसेसावळी ग्रामस्थांनी वडूज येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, प्रशासनाच्या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर एका दिवसात हे उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या निर्णयानंतर या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जनावराच्या पिण्याचा व चाऱ्याचा उपलब्धतेसाठी … Read more