दिवाळीला गावी आला अन् गाडीवरील ताबा सुटला; पुढं घडलं असं काही…
सातारा प्रतिनिधी । सध्या दिवाळी सणामुळे सुट्टी लागल्याने मुंबई- कामानिमित्त असणारे तरुण आपल्या गावी आलेले आहेत. गावी आल्यानंतर ते खरेदीसाठी बाहेर पडून खरेदीबरोबर मित्रांसोबत देखील फिरण्यास जात आहेत. मात्र, भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या भरात अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. … Read more