कोल्हापुरातील राजाराम, शिंगणापूर बंधारा गेला पाण्याखाली

Rajaram Dam News

कराड प्रतिनिधी। पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आज पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद झाली. तर त्या पाठोपाठ शिंगणापूर बंधारा ही पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more