जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हेच BJP अन् RSS चं धोरण; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये हिंसाचाराची घटना घडली. या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली होती. प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगला वादामध्ये आला आहे. या सर्व प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. “राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता … Read more