पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात 84.03 टीएमसी पाणीसाठा
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर मंदावला असून, शनिवारी दिवसभर उघडझाप होती. मात्र, धरणात पाण्याची आवक होत असल्याने जिल्ह्यातील कोयना धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. तर अनेक ठिकाणी घरे पडली आहेत. तसेच दोन वन्यप्राण्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठाही 84.03 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा … Read more