राज्यातील सर्व निर्णय फडणवीसांच्या हाती तर मुख्यमंत्री शिंदे BJP च्या हातातील बाहुली : पृथ्वीराज चव्हाण
सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे त्यांना वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव … Read more