मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

फलटण तालुक्यातील तावडीत वळूचा धुमाकूळ; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

Satara News 20240706 161300 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तावडी येथे दोन वळू इतर गावांतून गेल्या तीन दिवसांपासून दाखल झालेले आहेत. हे वळू गावातील गल्ली बोळातून फिरत असल्याने वळूच्या भीतीपोटी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. वाळूचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तावडी गावात शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे आहेत. या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईंच्या अंगावर वळू धावून जाऊन गायींना शारीरिक इजा पोहोचवत … Read more

राजापूरच्या शेतकऱ्यांसाठी राबवले निंबोळी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक

Satara News 20240706 122223 0000

सातारा प्रतिनिधी | राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटणच्या कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी ‘ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प’ कार्यक्रमांतर्गत राजापूर (ता.खटाव) खटाव) गावातील शेतकऱ्यांना निंबोळी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. किडींचे सेंद्रिय नियंत्रण व रस शोषक किंडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मावा, तुडतुडे, पांढरी माशी, बिटल, अळ्या, फुलपाखरू, पतंग, सुरवंट, … Read more

पुसेसावळी दंगली प्रकरणी पिडीत मुस्लिम समाज बांधवांचा आमरण उपोषणाचा इशारा

Khatav News 20240705 073737 0000

सातारा प्रतिनिधी | पुसेसावळी दंगलीच्या दहा महिन्या नंतर ही निरपारधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या बहुतांश दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा दि. ८ जुलै पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे निवेदन पुसेसावळी मुस्लिम समाजाने खटावच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे. निवेदनात … Read more

खटाव तालुक्यातील बोंबाळे गावात जुगाराचा मोठा अड्डा, आयोजकांकडून केली जाते जुगाऱ्यांच्या मांसाहारी जेवणाची सोय

Khatav News 20240705 071007 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावत चालले आहेत. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना खटाव तालुक्यातील बोंबाळे गावच्या हद्दीत पाहायला मिळत आहे. बोंबाळे गावाच्या बाहेर जुगाराचा मोठा अड्डा चालत असल्याची बाब एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याने आयोजकांकडून जुगार खेळणाऱ्यांसाठी मांसाहारी जेवणाची खास मेजवानी दिली जात असल्याची माहितीही … Read more

जिल्ह्यात मुसळधार पडून देखील 164 ठिकाणी टॅंकर भागवतायत नागरिकांची तहान

Satara News 20240704 090824 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर दोनशेच्या घरात गेलेली टॅंकरची संख्या २४ वर आली आहे. जिल्ह्यात सध्य परिस्थितीत पाच तालुक्यातील ३१ गावे व १३३ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाच्या आगमनानंतर सहा तालुक्यातील पाणी टॅंकर बंद झाले आहेत. दोनशेच्या घरातील टॅंकरची संख्या अवघ्या २४ वर आल्याने प्रशासनावरील … Read more

आमदार जयकुमार गोरेंवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, याचिकेवर ‘या’ दिवशी होणार उच्च न्यायालयात सुनावणी

Jaykumar Gore news 20240701 101118 0000

सातारा प्रतिनिधी | कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 5 जूलैला उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीने गुन्हे … Read more

‘त्यानं’ शालीने गळा आवळून ‘विजय’ची केली हत्या; अखेर पोलिसांनी शोधून काढलाच

Khatav Crime News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कणसेवाडी गावच्या हद्दीत डोंगराच्या जवळ एका शेतात पिंपरणीच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. रागाच्या भरात पूर्वीच्या भांडणातून शालीने गळफास लावून हत्या केल्या प्रकरणी वडूज पोलिसांनी एकास आज अटक केली आहे. विजय महादेव डोईफोडे (वय ३४, रा. कणसेवाडी) असे मृत्यू झाल्याचे नाव असून अधिक बावा जाधव … Read more

शिरसवडीत घराजवळच खेळत असताना 5 वर्षाच्या चिमूकल्याला झाला सर्पदंश

Khatav News

सातारा प्रतिनिधी । सर्पदंश झाल्यानंतर बालकाला तिथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे उपचारा अभावी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात घडली आहे. चिमूरड्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मारीती झाला. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा चिमुरडा बळी ठरला असल्याने ग्रामस्थांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. अथर्व प्रमोद कवळे (वय … Read more

पाऊस पडताच जिल्ह्यातील 77 गावे अन् 263 वाड्यांतील टॅंकर झाले बंद मात्र, ‘इतक्या’ गावात 148 टॅंकर सुरूच

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात सुरु असलेली टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत पाणी टंचाईची स्थिती असून या गावात १४८ टॅंकरने तहान भागवण्याचे काम सुरु आहे. २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनास टँकरने पाणी … Read more

रात्रीत लांडग्याच्या टोळीचा 15 शेळ्या मेंढरांवर हल्ला; ‘या’ गावात घडली घटना

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । लांडग्याच्या टोळीने एकत्रितपणे सुमारे १५ शेळ्या मेंढरांवर हल्ला केल्याची घटना म्हसवड येथील शिंदे वस्ती येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुमारे १५ शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळाचा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसवड येथील विरकरवाडी नजिक शिंदे वस्ती आहे.या वस्तीवर धनाजी शिंदे यांनी … Read more

पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला अचानक आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 20240603 073445 0000 1

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे वस्तीनजीक रविवारी पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला (एमएच-11-डीडी-6871) अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनरचे 22 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत चालक सूर्यकांत सदाशिव यादव हे जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पॅकिंगचे साहित्य भरलेला कंटेनर … Read more