भांडणातून शिक्षकांकडे तक्रार करणाऱ्या दोघा भावंडांना एकटं गाठून ‘त्यानं’ केला जीवघेणा हल्ला; पुढं घडलं असं काही…

School at Shirwal

सातारा प्रतिनिधी । शाळेत भांडणे झाल्यानंतर विद्यार्थी त्याची तक्रार शिक्षकांकडे करतात. मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. मात्र, आपली तक्रार केल्याचा राग मनात धरून कधीकाळी तो बाहेरही काढला जातो. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एक शाळेत घडली आहे. शाळेत शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणातून एका शालेय विद्यार्थ्याने शाळेमधील 2 विद्यार्थ्यांवर लोखंडी घातक शस्त्राने जीवघेणा … Read more

टॅंकरच्या धडकेत फलटणमधील वृद्ध जागीच ठार

Accident News 1

कराड प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडवाडीजवळ टॅंकरने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला असल्याची घटना गुरुवारी घडली. सुरेंद्र किसनराव भोसले (वय 55) असे अपघातातील मृताचे नाव असून डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे घटनास्थळावरील चित्र अंगाचा थरकाप उडविणारे होते. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील साखरवाडी बडेखान रोडवर गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास खराडवाडी जवळ … Read more

मकरंद आबांची कोलांटीउडी; आधी साहेबांसोबत गाडीत अन् आता अजितदादांना पाठिंबा

makarand patil support ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून आमदारांमध्ये विभागणी झाली आहे. ३० पेक्षा जास्त आमदारांनी अजित पवारांना थेट समर्थन दिले आहे तर बाकी १५ ते १७ आमदारांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शरद पवार यांच्यासोबत असलेले साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर … Read more

‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more

सातारा जिल्ह्यात 131 नवी रेशनिंगची दुकाने सुरु होणार

District Supply Officer Vaishali Rajmane News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै … Read more

सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

Satara ZP

कराड प्रतिनिधी | राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने केले जात आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहेे. या प्रणालीच्या वापरातून सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवडलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहे. सातारा जिल्ह्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीसाठी निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकरा तालुक्यातील प्रतेकी 10 ग्रामपंचायतींना … Read more

आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more

पोहण्यासाठी 10 वीच्या अनिकेतनं टाकली उडी; पुढं घडलं असं काही…

Nira Right Canal News

सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकजण तलाव, कालवा तसेच नदीकाठी पोहायला जात आहेत. मात्र, पोहताना अनेकांच्या जीवाशी येत आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे मंगळवारी सकाळी घडली आहे. येथील निरा उजव्या कालवा परिसरात गेलेल्या शाळकरी मुलाने पुलावरून कालव्यात उडी टाकली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला होता. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग … Read more

खंबाटकी घाटात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात : भरधाव कंटेनरने बाईकस्वाराला चिरडले

Santosh Raghunath Shilimkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने चिरडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष रघुनाथ शिळीमकर (वय 43, रा. मंजाई असनी, ता. वेल्हे, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. … Read more