साताऱ्याचे खा. उदयनराजे दिल्ली दरबारी, केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे महत्वाची मागणी

Satara News 22 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत पर्यटकांसाठी बुद्ध सर्किट, रामायण सर्किट विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच … Read more

जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा

Satara News 21 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण मंगळवार, दि. २६ रोजी स्थगित करण्यात येणार आहे. यानंतर आरक्षणाची पुढील दिशा जानेवारी महिन्यात ठरणार असून मुंबई येथे सर्व मराठा बांधवांचे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केल्या जाणाऱ्या उपोषणस्थळी … Read more

रेल्वेमंत्र्यांसोबतच्या भेटीवेळी खा. उदयनराजेंनी केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

Satara News 18 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कराड- चिपळूण रेलवेमार्गासह रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय तसेच अजिंक्यतारा एक्सप्रेस आणि बाधित शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागणी केली. खा. उदयनराजेंशी चर्चा झाल्यानंतर याबाबत तातडीने पाहणी करण्याच्या … Read more

नरबळी कायद्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांची अधिवेशनात महत्वाची मागणी; म्हणाले की,

Karad News 5 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळा अधिवेशन काल पार पडले. यावेळचे अधिवेशन अनेक मुद्यांची चांगलेच गाजले. अधिवेशनात माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरबळी बाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत “औचित्याचा मुद्दा” माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी राज्यात नरबळी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ करावेत, अशी आग्रहाची मागणी देखील चव्हाण यांनी केली. ६ … Read more

खा. उदयनराजेंच्या ‘त्या’ प्रस्तावाला मान्यता देण्याचं केंद्रीयमंत्री राणेंनी दिलं आश्वासन

Satara News 10 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारच्या नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरसाठी आठ दिवसांत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिल्या आहेत. प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. सातारा येथे मध्यंतरी झालेल्या बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना नारायण राणे यांनी साताऱ्यात टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली होती. … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात – पृथ्वीराज चव्हाण

Karad News 3 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज … Read more

खा. उदयनराजेंसह रणजित नाईक-निंबाळकरांकडून मोदींची भेट; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

Satara News 5 1 jpg

सातारा प्रतिनिधी । आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खा. उदयनराजे भोसले आणि माढाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून देण्याची मागणी दोघांनी केली आहे. आरक्षणावर भोसले-निंबाळकरांची … Read more

बुलेट ट्रेनसाठी कराड – चिपळूण रेल्वेमार्ग थंडबस्त्यात?; पृथ्वीराजबाबांचा अधिवेशनात सवाल

Karad News 2 1 jpg

कराड प्रतिनिधी । प्रस्तावित कराड-चिपळूण रेल्वे मार्ग हा मराठवाड्याला थेट कोकणशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे; परंतु सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे. या प्रकल्पाची काहीच प्रगती दिसून येत नाही. तेव्हा बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत केला. या प्रकल्पासंबंधी … Read more

कराडचा लोणावळा केल्यास तीव्र लढा उभारणार; माजी आ. आनंदराव पाटील यांचा इशारा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी | मलकापूर – कराड शहरातून पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. यात नांदलापूर ते कराड असा सुमारे ३.५ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचे काम काही महीनेपासून सुरु झाले आहे. हा उड्डाणपूल नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची स्वागत कमान ते कोयना नदीवरील नवीनपूल शहर हद्दीपर्यंत उतरणारा … Read more

“लोकसभेसाठी पृथ्वीराज बाबांना उमेदवारी द्या”; ‘या’ नेत्यानं केली महत्वाची मागणी

Satara News 14 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे महायुतीचे सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज एक महत्वाची पत्रकार परिषद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी मागील वेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते, माजी … Read more

…तर मी निवडणूकच लढणार नाही; BJP आमदार जयकुमार गोरेंची भर कार्यक्रमातच घोषणा

Jayakumar Gore jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुक लढवण्यापासून ते उमेदवार उभा करण्यावरून महाविकास आघाडी व युती सरकारमधील नेत्याकडून घोषणा केल्या जात आहेत. अशीच एक महत्वाची घोषणा माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर आता त्यांनी एका कार्यक्रमात अजून एक घोषणा केली आहे. जोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे … Read more

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना शनिवारी ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’चे वितरण

20231215 232615 0000 jpg

कराड प्रतिनिधी | बांगला मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ १६ डिसेंबर हा विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीने गेली २५ वर्षे विजय दिवस साजरा होत होता. यंदा विजय दिवस समारोहाचा शिवाजी स्टेडियमवर होणारा मुख्य सोहळा रद्द झाला आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने दिलेलं वृत्त तंतोतंत खरं ठरलं आहे. … Read more