उदयनराजेंनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट; मराठा आरक्षणासंदर्भात केली ‘ही’ महत्वाची चर्चा

Satara News 14

सातारा परतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणसंदर्भात चर्चा केली व जातीनिहाय जनगणना करावी, अशी महत्वाची मागणी केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, … Read more

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या; एम. व्यंकटेशन यांचे प्रशासनास निर्देश

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबत साताऱ्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात. त्याचबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश एम. व्यंकटेशन यांनी प्रशासनास दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील … Read more

पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून तालुक्यातील ‘या’ 6 प्रा. आरोग्य केंद्रांसाठी 6 कोटी 16 लाखांचा निधी उपलब्ध

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र प्रकल्पातून जिल्हा वार्षिक योजनेद्वारे तब्बल ६ कोटी १६ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा आदेश नुकताच पारीत झाला असून, आ. चव्हाण यांच्या पायाभूत व मूलभूत विकासाच्या … Read more

कोयना धरणातून पाणी सोडताना धरण व्यवस्थापनाने काय करावे?; पालकमंत्री देसाईंनी अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ सूचना

Shambhuraj Desai News 20240727 221634 0000

कराड प्रतिनिधी | पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी कोयना धरणातुन पाणी सोडताना नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. धरणातुन पाणी येतय म्हणून जादा पाणी सोडू नये. त्यासाठी धऱण व्यवस्थापनाने नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री देसाई यांनी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या … Read more

कराडचा पाणी प्रश्न भीषण; नुकसान भरपाई न दिल्यास DP जैन कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा

Karad News 9

कराड प्रतिनिधी । कराड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबतीत झालेल्या नुकसानीस डीपीजैन कंपनी कारणीभूत आहे अशी माहिती कराड येथील नागरिकांकडून मिळालेली आहे. सदर कंपनीस संबंधित विभागाकडून नोटीस देण्यात येई. नोटीसीनंतर देखील त्याची दखल न घेतल्यास डीपी जैन कंपनीवर फौजदारी दाखल करू, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिला. कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहात कराड मधील … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प आचार संहितेपूर्वी उभारा; ‘या’ माजी आमदाराची मुनगंटीवारांकडे मागणी

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झालेल्या ठिकाणी शिवप्रतापाचे शिल्प राज्य सरकारकडून लवकरच उभारले जाणार आहे. या शिल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता हे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वीच उभे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अथितीगृहामध्ये वनमंत्री … Read more

पाटण तालुक्यातील नागरिकांच्या गैरसोयी होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 20240727 081545 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाटण तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास दिले. पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी घेतला. पाटण पंचायत समितीच्या लोकनेते … Read more

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याबाबत डॉ. अतुल भोसलेंच्या सूचना

karad News 6

कराड प्रतिनिधी । कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. कराडमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने कराड परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता … Read more

सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । सैन्यदल, माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबध्द आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या 27 ऑगस्ट या शहिद गजानन मोरे यांच्या हौतात्म दिनाच्या पुर्वी मार्गी लावू, या विषयासाठी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशिने प्रयत्न करु अशी … Read more

संवेदनशील क्षेत्रातील अदानींच्या प्रकल्पाला कायदेशीर नोटीस; पर्यावरण कार्यकर्ते यांचा पुढाकार

Sushant More News 20240726 095616 0000

सातारा प्रतिनिधी | तारळी येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे बांधकामाधीन असलेल्या तारळी पंपिंग स्टोरेज हायड्रो प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग तसेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सुशांत मोरे यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित … Read more

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; पालकमंत्री देसाईंच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सायंकाळी चार वाजता पाणी सोडण्यात येणार असलयामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत पूर … Read more

फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन्ही राजे बंधूंवर साधला निशाणा; म्हणाले, त्यांचे मानसिक स्वास्थ्य…

Ranjit Naik Nimbalakar News 20240724 203651 0000

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. … Read more