Sign in
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
शनिवार, जून 21, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • ब्रेकिंग
  • राजकारण
  • क्राईम
  • सातारा
    • कराड
    • पाटण
    • महाबळेश्वर
    • जावळी
    • फलटण
    • माण
    • खटाव
    • म्हसवड
    • खंडाळा
    • सातारा शहर
    • कोरेगाव
Home ब्रेकिंग सातारा तालुक्यात 103 खातेदारांच्या वारस नोंदी; तहसीलदार नागेश गायकवाड यांची महत्वाची माहिती
  • ब्रेकिंग
  • शेती
  • सातारा
  • सातारा शहर

सातारा तालुक्यात 103 खातेदारांच्या वारस नोंदी; तहसीलदार नागेश गायकवाड यांची महत्वाची माहिती

By
Santosh Gurav
-
मार्च 7, 2025
0
606
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार ७०९ खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत. एकत्र कुटुंब मॅनेजर या उपक्रमातील १०३ खातेदारांचे शेरे कमी करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला शंभर दिवसाचा कृती आराखडा (सुकर जीवनमान) कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील टप्प्याटप्प्याने घेत आहेत. सातारा महसूल विभागांमध्ये राबवण्यात आलेल्या कृती आराखडा कार्यक्रमाचे सादरीकरण नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले यामध्ये एकत्र कुटुंब मैनेजर ही संज्ञा कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब मॅनेजर यांचा अर्ज, एकत्र कुटुंब मैनेजर दाखल झाले याबाबत फेरफार जमिनीचे सातबारा उतारे इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. वारस नोंदी करणे कामी प्रतिज्ञापत्र, मयत खातेदाराचा मृत्यू दाखला, आणि शेतीचा सातबारा खाते उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबारा सदी दाखल करण्यासाठी खातेदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि जमिनीचा खाते उतारा इत्यादी कागदपत्रे सक्तीचे आहेत. तहसीलदार नागेश गायकवाड यांनी विकास कृती कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, सातारा तालुक्यात बारा पानंद रस्ते खुले करण्यात आले आहेत. १०३ खातेदारांचे एकत्र कुटुंब मॅनेजर शेरे कमी करण्यात आले आहेत. ७०९ खातेदारांच्या वारस नोंदी निर्धारित झाल्या आहेत. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत तीन खातेदारांच्या नोंदी कागदपत्रांवर घेण्यात आले आहेत तसेच १४ ८३४ गट नंबर वरील तुकडा असा शेरा कमी करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाणंद रस्ते खुले करणे, वारस नोंदी, अतिक्रमित पानंद रस्ते खुले करणे, लक्ष्मी मुक्ती योजना या विविध योजना महसूल विभागाला अंमलबजावणी साठी निर्देशित केल्या आहेत. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांच्याकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram
  • TAGS
  • Account Holders
  • Agricultural
  • Hello Satara
  • Nagesh Gaikwad
  • Satara News
  • Satara Taluka
Previous articleकारागृहात मुलाला भेटण्यासाठी आला अन् सिमकार्ड देऊ लागला; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
Next articleसह्याद्री साखर कारखाना निवडणूक अर्ज छाननी; मानसिंगराव जगदाळेंसह निवासराव थोरात यांचा अर्ज बाद
Santosh Gurav
Santosh Gurav
मागील 13 वर्षांपासून प्रिंट माध्यमात कार्यरत. लोकमत, प्रीतिसंगम, तरुण भारत, हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन आदी माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. राजकारण, क्राईम, शेती, शोध पत्रकारिता आदी विषयांत विशेष रस.

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयना धरणाच्या पायथा वीजघरातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

साताऱ्यातून कोकणाकडे जाणारा ‘हा’ घाट मार्ग रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत राहणार बंद !

  • Contact Us
©