सातारा जिल्ह्यातील 172 गावांत पूरप्रवण तर 124 गावांत दरड कोसळण्याचे ‘संकट’
कराड प्रतिनिधी । राज्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून अनेक भागांना भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या सूचनेनंतर धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ३६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहेत. यानंतर आता प्रशासनाकडून जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण १७२ आणि दरडप्रवण १२४ यादीच स्पष्ट केली … Read more