सातारा जिल्ह्यात ‘इतके’ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून, ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट

Satara News 91 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कारण म्हणजे गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा परिणाम आता रब्बी पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात फक्त 81 टक्के पेरणी झालेली असून सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. विशेष म्हणजे ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास दोन … Read more

वाईतील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कृषी विभागाकडून प्रशिक्षण

Farmer News 20240129 123337 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. वाईच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. यावेळी राज्यातील कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खासगी कंपन्या, संस्था. कृषी विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषी विज्ञान केंद्रे, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग … Read more

साखर उताऱ्यात सातारा जिल्हयातील ‘हे’ 15 सहकारी कारखाने आघाडीवर

Satara Sugar Factory 20240129 113347 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. यावर्षी गाळपाचा वेग वाढला असला तरी सरासरी उताऱ्यावर परिणाम झाला असून, सरासरी ९.७५ टक्केच उतारा पडत आहे.तर खासगी कारखाने यावर्षी साखर उताऱ्यात मागे पडल्याचे चित्र आहे. गेल्या … Read more

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, तीव्रता 3.1 रिश्टर स्केल

Koyna Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता. कोयना धरण सुरक्षित भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठेही पडझड झाली नसल्याची … Read more

कोयना धरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सांगलीकरांनी आंदोलन करून केला निषेध

Sangali News jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सध्या सांगलीचे पाणी रोखत आहेत, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका देखील आंदोलकांनी केली. सांगली येथील नागरिक … Read more

संपूर्ण कालवा क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार : खा. रणजितसिंह निंबाळकर

Phalatan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता विशेषत: पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. हि टंचाई लक्षात घेऊन धोम- बलकवडी प्रकल्पातून काल सकाळी पिण्यासाठी विशेष आवर्तन सोडण्यात आले. धरणात असलेला अल्प प्रमाणातील पाणीसाठा लक्षात घेऊन कालव्या लगतच्या गावांना हे पाणी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येत असून, आणखी १.५ टीएमसी पाण्याची मागणी करणार … Read more

कोयनेतील विजेचे 12 TMC पाणी जिल्ह्याला द्या, सांगली जलसंपदा विभागाचा शासनाला प्रस्ताव

Koyna News jpg

सातारा प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व यातील सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी सांगली जलसंपदा विभागाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. मे महिन्यापर्यंत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा पाण्याची सांगली जिल्ह्यासाठी गरज आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामधील पाणीसाठा, एकूण वार्षिक पाणी वापराचे … Read more

धोम डाव्या कालव्याला पाणी गळतीमुळे शेतकरी झाले संतप्त

Dhom Dam News 20240127 095659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निकृष्ट केलेल्या कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाण्या अभावी गहू, हरभरा, ज्वारी ही पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात ( दि १६ डिसेंबर ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धोम धरणाचा डावा … Read more

जिल्ह्यात 1 हजार 977 ब्रास वाळूचे वितरण : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रति ब्रास ६०० रुपये इतक्या कमी दराने सर्वसामान्यांना वाळू मिळत आहे. दरम्यान, आज अखेर ३५९ नागरिकांनी महाखनिज नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतलेला आहे. वाई व कराड येथील एकुण वाळू डेपोंमध्ये एकूण २ हजार ७७८ ब्रास वाळूची नोंदणी झालेली असून त्यापैकी १ हजार ९७७ ब्रास वाळूचे वितरण केले असल्याची माहिती … Read more

कराडनजीक गोळेश्वर परिसरात आगीत 100 एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 27 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरानजीक असलेल्या गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात काही शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवला. यामुळे खोडव्याची आग परिसरात पसरून यामध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त एकर ऊसाचे क्षेत्र जळाल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ७० हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरानजीक गोळेश्वर परिसरातील कैकाडा … Read more

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावच्या यात्रेला आले आहेत. आज त्यांनी बराच वेळ आपल्या शेतात घालवला. त्यांनी शेतात … Read more

सातारा जिल्ह्यात कारखान्यांनी ऊस गाळपात गाठला उच्चांक

Satara News 20240121 135444 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात १६ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप काढले जाते. दरम्यान, यंदाच्या वर्षी या साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ५५ लाख ४ हजार ९८० टन ऊस गाळप करून ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या सरासरी ९.७५ टक्के उतारा मिळत आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांनी … Read more