“…म्हणून मी हेलिकॉप्टरने शेतात जातो”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Satara News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या पारितोषिक वितरणास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. माझ्यावर हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री अशी टीका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करत फिरण्यापेक्षा शेतात जाऊन शेती करणे … Read more

खटाव भागात ज्वारी काढणीला पडतोय मजुरांचा तुटवडा

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यातील खटाव तालुक्यासह कातरखटाव परिसरातील शिवारात ज्वारी काढणीला वेग आला आहे. मात्र, या ठिकाणी मजुराच्या तुटवड्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने पैरा करून रानावनात ज्वारी काढणीची कामे केली जात आहेत. गेली दोन वर्षे झाली अत्यल्प तर काही भागात पावसाने हुलकावणी देत कमी हजेरी लावल्याने मागास … Read more

राज्य शासनाकडून GR जारी; जिल्ह्यातील आणखी 12 महसूल मंडलात दुष्काळ

Satara News 76 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे राज्य शासनाकडून दोन तालुके आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार … Read more

फ्रान्सच्या अभ्यासिकेने दिली जिल्ह्यातील दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावाला भेट

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही गावात व वाड्या वस्त्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाशी पाणी टंचाईशी दोन हात करत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाण्याचे संचयन करणारी गावे देखील आहेत. या गावांना सध्या परदेशातीलअभ्यासकांनी नुकतीच भेट दिली आहे. फ्रान्स येथून … Read more

मध केंद्र योजनेअंतर्गत एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन

Satara News 64 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना व्हावी, यासाठी मंडळाची माहिती देण्यासाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये शासनाचे कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती, इत्यादी शासकीय कार्यलयांचा … Read more

बिबट्याच्या 2 पिल्लांचे आईसोबत घडले पुनर्मिलन

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मालखेड येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या कूळकी नामक शिवारात बुधवारी ऊसतोड सुरू होती. यावेळी ऊसतोड सुरु असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या सरीमध्ये २ बिबट्यांची पिल्ले आढळून आली. याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या प्रयत्नानंतर दोन पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात यश आले. याचा … Read more

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसह प्रक्रिया उद्योग करुन स्वतःची विक्री व्यवस्था उभी करावी : भाग्यश्री फरांदे

Satara News 63 jpg

सातारा प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेतीला चांगला भाव मिळत असल्याने सलग ३ वर्षे नैसर्गिक शेतीविषयी कृषि विभाग शेतक-यांना मार्गदर्शन करून आपल्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. अशा प्रमाणित शेतमालाचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रँण्डिंग केल्यास त्यास जागतिक बाजरपेठेत चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे … Read more

जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ हेक्टरवर झाले बांबू लागवड

Satara News 20240216 084437 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात ऊसासह अनेक पिके घेतली जातात. या पिकांमध्ये आता बांबू या पिकाची देखील अधिक भर पडली आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे. या वर्षासाठी 5 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले आहे. 3 हजार 339 हेक्टर क्षेत्रावरील लागवडीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत … Read more

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जितेंद्र डुडी

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर … Read more

गोठणेत रानगव्याच्या हल्ल्यातील जखमी वृद्धाचा मृत्यू

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना भागातील गोठणे येथे रानगव्यानी हल्ला करून एका वृद्धाला जखमी केले होते. त्या जखमी झालेल्या दगडू रामचंद्र सुर्वे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दगडू सुर्वे हे आपल्या मालकीच्या क्षेत्रात गुरे चारायला गेले असता, त्यांच्यावर रानगव्याने हल्ला केला होता. रानगव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुर्वे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा … Read more

खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंद, नेमकं काय आहे कारण?

Khandala Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात विहित मंजूर पाणी सुरू आहे. ते संपताच आज बंद करण्यात येणार आहे. तसेच लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाई तालुक्यातील धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटणला पाणी सोडण्यात … Read more

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत झाली वाढ, ‘इतक्या’ गावांना पाणीपुरवठा

Satara News 50 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. … Read more