महाबळेश्वरात पिल्लासह आलेली रानगव्याची मादी परतली जंगलात

Mahabaleshwar News 20240307 113508 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर देवस्थानच्या वाहनतळ चौकात रानगवा मादी व पिल्लू बुधवारी दि. ६ रोजी रात्री आढळून आले. त्यांच्या वापरण्यात गावकऱ्यांनी कोणताही अडथळा न आणल्यामुळे ही रानगव्याची मादी पिलासह जंगलात निघून गेली. याबाबत अधिक माहिती अशी की, चारी बाजूनं जंगलांनी वेढलेला क्षेत्र महाबळेश्वरचा परिसर आहे. या परिसरात वन्य जीवांबरोबर फार पूर्वीपासून खेळीमेळीच्या वातावरणात राहणे क्षेत्र … Read more

जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. सातारा … Read more

साताऱ्यात ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनास येणार वेग; अजितदादांचा पुढाकार

Satara News 20240306 083015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 381 कोटी 56 लाख रुपयांच्या आराखड्या संबंधाचा शासन निर्णय मंगळवारी (5 मार्च) जारी करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. आणि या … Read more

कास पठारावर टंचाईची तीव्रता वाढली; कुमुदिनी तलाव लागला आटू

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील एक जागतिक वारसास्थळ असलेल्या आणि पुष्प सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारे कास पुष्प पठार उन्हाच्या झळांनी चांगलेच भाजून निघत आहे. या तलावाचा मुकुटमणी असलेल्या कुमुदिनी तलावाने तळ गाठला असून लवकरच हा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन … Read more

सांगलीच्या ‘या’ आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केली तारळी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

Tarli Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । उन्हाळा जवळ आल्या सध्या पाण्याची कमतरता जास्त भासू लागली आहे. अशांत सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल … Read more

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ‘इतकी’ आहे प्रतिदिन गाळप क्षमता

Satara News 2024 03 04T114814.013 jpg

सातारा प्रतिनिधी । चालू वर्षी सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती आणि ऊस तोडणी यंत्रणेच्या अपुरेपणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी अशा १७ साखर कारखान्याची प्रतिदिन ९० हजार ४५० मे टन गाळप क्षमता असताना सद्या निम्याहून कमी म्हणजेच ३८ हजार १३८ प्रती दीन … Read more

अत्यावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात; उपचार सुरू

Karad News 65 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला असून वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत असलेल्या चव्हाण मळ्यात एका ऊसाच्या शेतामध्ये आज शनिवारी सकाळी बिबट्याचा बछडा … Read more

साताऱ्यातील जिल्हा विकास समन्वयसह सनियंत्रण समितीच्या बैठकीस खा. श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती

Satara News 2024 02 28T182345.429 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या आत्तापर्यंत झालेल्या बैठकांच्या कार्यवाहीबाबत आज साताऱ्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदा श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित राहून आढावा घेतला. “भविष्याचा विचार करुन शिक्षण, आरोग्य व पाण्यासाठी काम करावे,” अशा सूचना खासदार पाटील यांनी बैठकीत केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

Satara News 2024 02 28T164855.321 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पांतर्गत महू – हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आज मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत गेली २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणाचे बांधकाम ९५ टक्के झाले, मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे शिल्लक … Read more

‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून 927 गावांत नळजोडणी पूर्ण

Satara News 2024 02 28T135452.560 jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या उष्माघातामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणारी एक गोष्ट घडली असून गावोगावो नळजोडणीद्वारे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील 927 गावांत नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षात 185 कोटी खर्च झाले असून जिल्ह्यातील ही योजना सध्या … Read more

कोयना (शिव सागर) जल पर्यटनबाबत सामंजस्य करार

koyna news 20240228 083954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा … Read more

सातारा बाजार समितीत झाली कोटीची उलाढाल; कांदे-बटाटेसह झाली भाज्यांची आवक

Satara News 2024 02 27T191620.702 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करुन कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल सोमवारी जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते ते आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू केले. त्यामुळे आज दिवसभरात एक कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. तसेच सातारा बाजार समितीत तर कांदा … Read more