जिल्ह्यातील 8 तालुके ‘डोंगरी’च्या पूर्ण तर 3 तालुक्यांचा उपगटात समावेश

Satara News 2024 03 18T174648.355 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील अनेक गावांचा नव्याने डोंगरी विभागात समावेश केला आहे. शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या शासन निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात आला आहे. तर जिह्यातील आठ तालुक्यांचा पूर्णगटात आणि तीन तालुक्यांचा उपगटात समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण, … Read more

आरफळ कालव्यातील पाणी प्रश्नी शेतकऱ्यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 2024 03 16T181202.463 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव आणि कराड या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा आरफळ कॅनॉल १९९० पासून वाहत आहे. कॅनॉलसाठी कण्हेर धरणातून ३.७५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, आरफळ कॅनॉलवर अवलंबून असणारी सांगली जिल्ह्यासह कराड तालुक्यातील २० हजार हेक्टर शेतीतील पिके पाण्याअभावी तहानलेली … Read more

तारळीचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत मसूर भागातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Water News jpg

कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून … Read more

कोरेगाव उत्तरमधील ‘या’ गावांत पाणी टंचाई; ग्रामस्थांसह महिला आक्रमक

Koregaon North News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके या चार गावांच्या परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल दि. १४ रोजी नायगाव येथील महिलांनी ग्रामस्थांच्या वतीने गावात हंडा मोर्चा काढण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात सध्या मार्च महिन्यातच … Read more

कोयनेच्या आपत्कालीन दरवाजातून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । सध्या सांगलीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढलयामुळे कोयना सिंचन विभागाकडे वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून सांगलीसाठी ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक … Read more

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास कराडातून शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा

Karad News 70 jpg

कराड प्रतिनिधी । दिल्लीत शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास पाठिंबा देत कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारचा पणन विभागाच्या प्रस्तावित कायद्याला शेतकऱ्याच्या वतीने विरोध करण्यात आला. कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनस्थळी कराड शेती उत्पन्न … Read more

अदानींच्या ‘त्या’ प्रकल्पाच्या जनसुनावणीत नागरिक आक्रमक

Gautam Adani 20240313 102446 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तारळे विभागातील कळंबे (ता. पाटण) येथील प्रस्तावित गौतम अदानी ग्रीन एनर्जीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत काल प्रकल्पच्या ठिकाणी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उंचावून प्रकल्पास तीव्र विरोध केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने काल मंगळवारी प्रकल्प उभारणीच्या ठिकाणी कळंबे … Read more

जिल्ह्यात दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्या; ‘स्वाभिमानी’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जनम्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने वाई आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला. मात्र, अजुनही सवलती लागू होत नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेरकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील … Read more

सोनं, पैसे सोडून ‘त्यांनी’ मारला ऊसावर डल्ला; सातारा जिल्ह्यात अनोख्या दरोड्याची चर्चा

Crime News 27 1 jpg

सातारा प्रतिनिधी । आतापर्यंत आपण अज्ञात चोरटे असो किंवा दरोडेखोर यांनी तलवारीचा अथवा कुऱ्हाडीचा धक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याच्या घटना ऐकल्या असतील पण सातारा जिल्ह्यात बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत एक अनोखी लूटमारीच्या घटना घडली आहे. ती म्हणजे चोरट्याने चक्क कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाक दाखवून दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेल्याची घटना … Read more

वाईत वणव्यामुळे दोन जनावरांचा जागीच मृत्यू

Crime News 20240311 090056 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वाई तालुक्यातील पिराचीवाडी येथे रविवारी दुपारी घडली. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मृत्यू झालेल्या एक खोंड व एका गायीचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ घडत असल्याची दिसत … Read more

दुष्काळी परिस्थितीमुळे कोयना धरणाच्या वीजनिर्मितीवर आल्या मर्यादा; ‘इतकी’ केली जातेय वीजनिर्मिती

Koyna News 20240310 082949 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी, सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. २ हजार मेगावॅट … Read more

जिल्ह्यातील देशातील पहिलया गोड्या पाण्यातील जलपर्यटना लगत आहे ‘हे’ थंड हवेचे ठिकाण

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणी आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणाऱ्या या जिल्ह्यात आता पर्यटनाचा वेगळा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. तो म्हणजे गोड्या पाण्यातील जल पर्यटनाचा होय. गोड्या पाण्यातील देशातील पहिले जलपर्यटन जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे आजपासून सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत … Read more