पशुपालकांनी जनावरांची नोंद पशुधन प्रणालीवर करून घ्यावी : डॉ. दिनकर बोडरे

Satara News 20240511 165615 0000

कराड प्रतिनिधी | राज्यातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग आणि त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांची नोंद प्रणालीवर करून घ्यावी, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे. याबाबत डॉ. बोडरे यांनी हॅलो महाराष्ट्र शी नुकताच संवाद साधला. यावेळी … Read more

कोयना, चांदोली धरणात ‘इतका’ आहे पाणीसाठा!

Koyna News 20240511 110706 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. त्यामुळे सध्या कोयना धरणात २८.३९, तर चांदोली धरणात १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला तरी ३० जूनपर्यंत टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना चालवता येतील एवढे पाणी … Read more

कराडात ‘हॅलो कृषी’च्या शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री ऑटलेटला उदंड प्रतिसाद

Karad News 20240506 175945 0000

कराड प्रतिनिधी । सध्या मे चा महिना सुरू झाल्याने बाजारात फळांचा राजा देवगडचा हापूस आंब्याची विक्री जोरात सुरू आहे. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपण बाजारात हापूस आंब्याला अधिक खरेदीसाठी पसंती देतो. कारण या आंब्याची चवच लई भारी असते. मात्र, … Read more

जिल्ह्यात ‘या’ नऊ कारखान्यांकडून 9.35 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन

Agriculture News 20240430 170735 0000

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील १७ पैकी ९ कारखान्यांनी ९ कोटी ३५ लाख ४६ हजार लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. राज्यात यंदा उच्चांकी १०९ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. राज्यामध्ये इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती होते. जिल्ह्याचा विचार करता अजिंक्यतारा, सह्याद्री, किसनवीर भुईंज, जरंडेश्वर, स्वराज आणि खटाव-माण या कारखान्यांकडे … Read more

सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई; 786 गावांना 177 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Katav News 20240430 104729 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७८६ गावांना १७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांत प्रामुख्याने टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा एकूण १२ लाख २९ हजार ५८५ जनावरांपैकी ७० टक्के जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान

20240428 163923 0000

सातारा प्रतिनिधी | दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ८२ हजार २६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ कोटी ८९ लाख दूधाचे अनुदान जमा झाले आहे. आतापर्यंत ८५ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते क्रमांक व अन्य तांत्रिक अडचणी दूर … Read more

सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला, ‘इतका’ टीएमसी शिल्लक आहे पाणीसाठा

Koyna News 20240426 115759 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३१०० क्यूसेक पाणीसांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. तर धरणात सध्या ४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे दुष्काळाचे सावट सर्वत्र आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील कमी पाऊस पडला … Read more

कराड शहरातील शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्रीला मोठा प्रतिसाद, पहा कुठे आहे हॅलो कृषी आउटलेट

hello krushi outlet karad

कराड : कराड शहरात शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री करणाऱ्या हॅलो कृषी आउटलेटला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट आंबे हॅलो कृषी आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने अगदी योग्य दरात ओरिजिनल हापूस आंबा मिळत असल्याने यातून हॅलो कृषी च्या शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो आहे. शेतकरी ते थेट ग्राहक … Read more

कासच्या मुख्य जलवाहिनीला कासाणीमध्ये लागली गळती

Kas News 20240424 132934 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावाच्या जलवाहिनीला कासाणी गावाजवळ गळती लागली आहे. पाणीपुरवठा खंडित न करता, ही गळती काढण्याचा निर्णय सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. सातारा शहराला प्रामुख्याने कास, शहापूर योजना आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

Wai News 20240422 211452 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास … Read more

खटाव तालुक्यात टंचाईची दाहकता वाढली; ‘इतक्या’ गावात टँकरने पाणीपुरवठा

Khatav News 20240421 143856 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दुष्काळी खटाव तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. नेर सोडून तालुक्याच्या पूर्व भागातील येरळवाडीसह सर्वच तलाव, धरणे आणि बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. प्रशासनाकडून ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 11 गावांना विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत असून पशुपालक मेटाकुटीला … Read more

सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे; 8 तालुक्यांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water News 20240403 185013 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात एकूण ११ तालुक्यांची संख्या आहे. या तालुक्यांपैकी ८ तालुक्यांत सद्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात … Read more