जिल्ह्यातील ‘या’ गावात तब्बल 14 टाक्यांचा थाट; मात्र, पाण्याचा ठणठणाट!

Man News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस जरी कोसळत असला तरी काही गावात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात सध्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) गावात गेल्या वर्षभरापासून टँकर सुरु आहे. गावातील लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत असल्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आली आहे. इतकेच नाही तर गावात पाण्याच्या … Read more

जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

Satara Rain News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सोमवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगलेच नुकसान केले. कराड, पाटण तालुक्यात पावसामुळे घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी … Read more

कोयना धरणाच्या नदी विमोचकातून 500 क्युसेक विसर्ग कमी

Patan News

पाटण प्रतिनिधी । सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे सोमवार दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता नदी विमोचक (स्ल्यूस गेट) द्वारे होणारा एक हजार क्युसेक विसर्ग कमी करून ५०० क्युसेक करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक विसर्ग असा एकूण २६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून … Read more

वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी’नं झोडपलं; शेती पिकांसह घरांचे लाखो रुपयांचे नुकसान

Karad News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे तासवडे एमआयडीसी येथील बेघर वस्तीसह परिसरात असलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. यामध्ये याइतजील परिसराचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युत खांबावर वृक्षांच्या फांद्या कोसळल्या तर … Read more

एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाणार!

Water News 20240520 084117 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून एकंबे गावची ओळख आहे. या नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यातून परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला. भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला … Read more

बांधासह जमिनीवर उगवणार बांबू!; पावसाळ्यात जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

Bamboo News 20240519 181057 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली … Read more

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ 1500 हेक्टरवरच पेरणी

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळी पिक घेण्याचे प्रमाण कमी झाले असून सुमारे दीड हजार हेक्टरवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जिल्ह्यात केवळ ३२.३० टक्के इतकेच प्रमाण आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वांत मोठा हंगाम असतो. सुमारे … Read more

उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला; ‘इतके’ टक्केच पाणी शिल्लक

Urmodi Dam News

सातारा प्रतिनिधी । पाच दिवसांपासून वळिवाच्या पावसाची हजेरी लागत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार ऊन पाऊस बरसत असला तरी काही धरणातील पाणी साठा मात्र, खालावला आहे. सातारा, माण आणि खटाव तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला असून धरणात सध्या १ टीएमसीपेक्षाही कमीसाठा आहे. ९ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील भागाला … Read more

वनवासवाडी, कोळेकरवाडी शिवारात रानगव्यांच्या कळपांचा वावर; पिकांचे नुकसान

Wild Cattle News

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वनवासवाडी, कोळेकरवाडी गावानजीक असलेल्या सावांडा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रानगव्यांच्या कळपांचे ग्रामस्थांना दर्शन झाले. मुक्तपणे संचार करीत शेतीचे नुकसान करणाऱ्या रानगव्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. चाफळ विभागात डोंगरमाथ्यावर वनवासवाडी, कोळेकरवाडी गाव वसले आहे. या गावांच्या सावांडा नावाच्या शिवारामध्ये मंगळवारी भरदिवसा … Read more

कराड उत्तरेतील ‘या’ गावात भीषण पाणी टंचाई; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Karad News 5

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने … Read more

ढगांच्या गडगडात वळीव जोरात बरसला, सलग चौथ्या दिवशी पावसाने लावली हजेरी

Satara News 2024 05 13T171751.812

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वातावरणात सध्या मोठा बदल होत असून चार दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत असून वळवाचा पाऊस पडू लागला आहे. सोमवारीही सातारा शहरात ढगांच्या गडगडाटात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. तर जिल्ह्याच्या काही भागातही पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सातारा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिल महिना कडक उन्हाशी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन कारखान्यांचे ऊसबील जमा; 16 कोटी 76 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Khandala News

सातारा प्रतिनिधी । किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे दि. १ ते दि. १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी … Read more