कराडात पार पडली कॉँग्रेसच्या ‘दुष्काळ पाहणी समिती’ची ऑनलाईन बैठक; घेण्यात आला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Karad News 3

कराड प्रतिनिधी | वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली असून पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड येथे दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा करून … Read more

मुख्‍यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडाची कत्तल; जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी घडला प्रकार

Man News

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे नुकताच एक धोकादायक प्रकार घडला आहे. येथील गायरान गट क्रमांक ४२० मधील १० हेक्टर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाने लाखो रुपये खर्च करून ११ हजार १११ हजार झाडे लावली होती. मात्र, सोलर कंपनीच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडांवर जेसीबी फिरवून सर्व भुईसपाट केली आहे. या घडलेल्या प्रकारामुळे … Read more

कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला झाली सुरुवात, 15 जुलैपर्यंत पुरेल ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणाचं … Read more

कोयना धरणातून वीज निर्मितीपेक्षा सिंचनासाठी पाण्याचा जास्त वापर

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. अशात कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सर्वांचेच डोळे मान्सूनकडे

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे असून या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ … Read more

जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध डावलून ‘अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट’चं काम सुरू; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

Gautam Adani News 20240529 221145 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, स्थानिक लोकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरीकांमधून संताप … Read more

दिल्लीचे पथक साताऱ्यात; पथकातील महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर केली कास धरणाच्या कामाची पाहणी

Kas News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला कास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. या धरणाच्या उंचीची आणि पाइपलाईनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून युध्दपातळीवर काम सुरु असून या केंद्राच्या पथकाने काल कास येथे जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पथकातील महिला अधिकाऱ्यांना कास … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सध्या ‘इतके’ TMC आहे पाणी

Koyna News

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा मे महिना अखेर कमी झाला असून तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही पाणी पुरेल असता अंदाज आहे. कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद … Read more

जिल्ह्यातील जलप्रकल्प, तलाव होणार गाळमुक्त : गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांना शासनाकडून मंजुरी

Satara News 14

सातारा प्रतिनिधी । पावसाने यंदाच्या वर्षी ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली असताना मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने धरण आणि छोट्या-मोठ्या जलाशयांतील गाळ काढण्याची मोहिमी हाती घेतली आहे. त्यानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेतून ११.८४ लाख घनमीटर आणि लोकसहभागातून ४.५० लाख घनमीटर गाळ … Read more

बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी पावसाळा जवळ आला की, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून खरे, बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यांना दर्जेदार आणि उत्तम प्रतीची बियाणे मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून देखील अनुदान तत्वावर बियाणांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली जाते. अशीच तयारी यंदा कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

‘नीरा’ कालव्याच्या आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधींनी घेतली कार्यकारी संचालकांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । नीरा उजवा कालव्याचे अपूर्ण राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी फलटणसह सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी नुकतीच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला असंतोष व तक्रारीचा पाढा वाचून दाखवलाआणि सिंचन आवर्तन त्वरित सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आमदार दीपक चव्‍हाण, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव … Read more

आता जनावरांना इअर टॅगिंग असेल तरच त्यांची खरेदी-विक्री करता येणार

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ … Read more